Nieuws
खोपोली येथील मोरबे धरण पूर्णतः भरले आहे. गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या ...
यूएईमध्ये 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप 2025 साठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. सूर्यकुमार यादव कर्णधार असून शुभमन ...
पवना धरणातून पंधरा हजार सातशे क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीपात्रालगत ...
पुण्यातील एकतानगरमधील इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे सोसायटीतील अनेक नागरिक रात्रीपासून घरातच अडकले आहेत.
सातारा जिल्ह्यातील हसनाळ या गावाला पाण्याने अक्षरशः कवेत घेतले आहे. मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता ड्रोन कॅमेऱ्याने हसनाळ गावची नेमकी काय स्थिती होती, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ड्रोनच्या म ...
गेल्या चार दिवसांपासून वसई-विरार शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच दरम्यान नालासोपारा पूर्वेतील टाक ...
दुपारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवली परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. शहाड परिसरातून टिटवाळ्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे वाहन चालकांना ...
राज्यात मुसळधार पावसामुळे 21 जणांचा बळी गेला असून 10 जण जखमी झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, ...
सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. कोयना, कृष्णा आणि वेण्णा नद्यांना महापूर येण्याची शक्यता असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सातारा, महाबळेश्वर, ...
सांगलीतील आयर्विन पुलाची पाणीपातळी चौतीस फुटांवर पोहोचली आहे. यामुळे नदीशेजारच्या अनेक नागरी भागांमध्ये पाण्याचा शिरकाव झाला आहे. कर्नाळ रस्त्यावरही पुराचे पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्या ...
रायगड जिल्ह्यामध्ये काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पेण तालुक्याला मोठा फटका बसला आहे. पेणमधील बाळगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटल्याची माहिती मिळाली आहे. बाळ ...
मुंबई आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांना घरात सुरक्षित राहण्याचे आवाहन केले जात आहे. पालघर, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, मुंबई उपन ...
Sommige resultaten zijn verborgen omdat ze mogelijk niet toegankelijk zijn voor u.
Niet-toegankelijke resultaten weergeven